अमृत भारत योजना अंतर्गतहोत असलेल्या रेल्वे नागरिकांचा विकास औद्योगिक जिल्यातील वरदान ठरेल - आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर - चंद्रपूर हा ऐतिहासिक जिल्हा आहे .
सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे, खूप लोक इथं कामावर वर्ग सही झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे औद्योगिक कारणालाही गतिशील करण्याचे रेल्वे विशेष योगदान राहिले आहे त्यामुळे अमृतभारत योजना अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास चंद्रपूर जिल्हा सह सर्व औद्योगिक जिल्ह्यांसाठी वजन ठरणार असे प्रतिपादन केले आमदार जोरगेवार यांनी.


भारत योजनेअंतर्गत 58 रेल्वे स्थानकांच्या पूर्ण विकासाची पायाभरणी कार्यक्रम आयोजन चंद्रपूर मुख्यालय स्टेशन येथे करण्यात आली होती.
त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवन, रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. आर देवगडे, रेल्वे अधिकारी सुभाष यादव जिल्हा सी एस टी पी एस चे मुख्य अभियंता कुमरवार ,
रमणी चव्हाण रेल्वे विभागाचे चीफ कमिशनर इन्स्पेक्टर कृष्णा कुमार सेन, माझी महापौर राखी कांचलवार, विजय राऊत यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता महिला शहर संघटित वंदना हादगावकर आदी मान्यवर यांनी उपस्थित होते.


या कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनाली की चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ,धार्मिक, सामाजिक आणी औद्योगिक असे महत्त्व आहे.
खिशात असलेल्या दोन दीक्षाभूमी पैकी एक दीक्षाभूमी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे सिमेंट ,कोळसा ,लोहखनिज असे मोठे साठे आहे. येथे 500हजार मेगावॅट विद्युत निर्मितीचे केंद्र आहे . जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आणि येथे आहे त्यामुळे देश विदेशातील पर्यटन संदर्भात येत असल्याने रेल्वे हेच त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे त्यामुळे या स्थानकांवर उतरताच त्यांना चंद्रपूरच्या संस्कृतीचे सुंदर चित्र दिसायला हवे असे मला वाटते असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे सर्व रेल्वे स्थानकांचा विकास होत आहे यामुळे चंद्रपूरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे असे त्यांनी सांगितले. प्रवाशांना आता येथे अधिक सुविधा मिळतील येणाऱ्या पर्यटकाला पुन्हा चंद्रपुरात यावं असं वाटणार वाटेल असे सुंदर रेल्वे स्थानक येथे उभे राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे येथील रेल्वे स्थानकांवर विविध रेल्वे गाड्यांचा ठाम असला पाहिजे असे यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमाला विविध  क्षेत्रातील मान्यवर आनी  नागरिकांचा मोठा संख्येने उपस्थित होते.


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.